औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ- मतदार नोंदणी मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ- मतदार नोंदणी मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम लातूर,दि.30(जिमाका):-मा.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दि. 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता…
घरगुती वापराच्या गॅसवर आलेल्या बंधनावरून केंद्र सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्ला
मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढत्या महागाई आणि घरगुती वापराच्या गॅसवर आलेल्या बंधनावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट…
एक नेता, एक झेंडा, एक मैदान:दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा टिझर
मुंबई:-शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातल्या शक्तिप्रदर्शनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याच्या टिझर प्रदर्शित केले असतानाच आता ठाकरे गटाकडून देखील दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शत करण्यात आला आहे.…
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत खरगे नंबर वन
नवी दिल्ली:-काँग्रेस अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिला उमेदवारी अर्ज शशी थरूर यांनी भरला. त्यानंतर गांधी घराण्याची पसंत मल्लिकार्जुन खरगे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यादरम्यान काँग्रेस कार्यालयातून समोर…
स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री…
माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई ते खंडापूर बंद झालेली सिटीबस पूर्ववत सुरू
माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई ते खंडापूर बंद झालेली सिटीबस पूर्ववत सुरू काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सिटी बसला हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ लातूर प्रतिनिधी :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई ते खंडापूर बंद झालेली सिटीबस गुरूवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सेवा पूर्ववत करण्यात आली. लातूर शहरानजीकच्या खंडापूर येथून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख विलास सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक संजय पाटील खंडापूरकर यांनी या सिटी बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले, ही बस सेवा सुरू झाल्याने खंडापूर परिसरातील नागरिकांमध्ये व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी खंडापूरचे सरपंच कुमार पाटील खंडापूरकर, उपसरपंच जगन्नाथ कैले ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण कैले, खंडापूर विविध सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पंडित लखनगिरे, बब्रुवान आतकळे, राम पाटील, नवनाथ चामे ,कृष्णा कैले, गहिनीनाथ सुडे, वसंत जाधव, अंकुश गायकवाड, दमयंती गिरी, राजकन्या कैले, वलसे मॅडम, जाधव मॅडम, ग्रामसेवक के .बी दुधाटे, महेश वलसे, हनमंत ढोरमारे, राजकुमार साळुंखे, दयानंद जाधव, शेखर पाटील, संदिपान दरवडे, महेश कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी खंडापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थींना भेट, ४ कोटी १६ लाख २१ हजार ३०० रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा, अनुदान वाटपास सुरुवात
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर लातूरातील संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थींना भेट, ४ कोटी १६ लाख २१ हजार ३०० रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा, अनुदान वाटपास सुरुवात लातुर:- संजय गांधी अनुदान योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार…
किल्लारी भूकंप’ ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते….
किल्लारी भूकंप घटना – ३० सप्टेंबर १९९३ किल्लारी भूकंप’ ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते १९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळे नुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद…
किल्लारी येथील 1993 च्या प्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
किल्लारी येथील 1993 च्या प्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली लातूर दि.30 (जिमाका):- 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंप झालेला आज या घटनेला 28 वर्ष पूर्ण झाली. पण…
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत
मुंबई, :- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५…