तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय; आदित्य ठाकरेंनी ४० बंडखोरांना डिवचलं
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ४० आमदारांना आपण सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात या ४० आमदारांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लक्ष्य केले. एवढेच नव्हे तर शिंदे गटातीलच काही लोक अधिवेशनाच्या काळात आपल्याला गुप्तपणे मदत करत असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. उद्या जेव्हा अधिवेशन सुरू … Continue reading तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय; आदित्य ठाकरेंनी ४० बंडखोरांना डिवचलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed