• Tue. Apr 23rd, 2024

Trending

निर्दोष लोकांना अटक करण्याचं काहीच कारण नाही, तो मराठा असो…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार घडला. यानंतर आता भाजपा नेत्या पंकजा…

“मराठा-ओबीसी आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर”, दोन मंत्र्यांची नावं घेत खळबळजनक दावा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर…

हिवाळ्यात राज्यात पावसाचा यलो अलर्ट, कोणत्या भागात अवकाळीचा अंदाज

मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका…

समोर धुकं, खाली नदी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली…

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या…

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संसदेचं हिवाळी अधिवेशन? ‘ही’ विधेयकं सादर होण्याची शक्यता

(Parliament Winter Session 2023) तारखा लवकरच समोर येऊ शकतात. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता असल्याचं बोललं…

ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर, मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.…

निवडणुकीच्या तोंडावर भीक नको, कायमस्वरूपी हक्क हवा,मोफत धान्य वाटप योजनेवर अन्न अधिकार अभियानाची भूमिका

मुंबई : सार्वजनिक शिधा वाटप योजना म्हणजे प्रधानमंत्र्यांची गरीब कल्याण योजना नव्हे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा…

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि.८- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 8- प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक…

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 8 : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73…