• Sat. May 4th, 2024

Trending

नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज; अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान…

सडलेल्या अवस्थेत MPSCच्या तरुणीचा मृतदेह

पुणे: किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत…

लातूर जिल्ह्यात घटना ! नातूने केला आजीचा खून

लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असणाऱ्या बनशेळकी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा अन् मद्यपान केलेला नातू यांच्यातील…

दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही, सत्र न्यायालयाचा झटका

वाहतूक पोलिसांना (Traffic Police) न्यायालयाने झटका दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही, असं…

पन्नास खोके नॉट ओके ; आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरें यांनी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढवला. सरकार पडल्यानंतर सुद्धा उद्धव…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजपासून दिल्ली दौऱ्यावर, कॅबिनेट विस्तारावर अंतिम निर्णय होणार?

येत्या ३० जूनला राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्ष होत असलं तर सरकार स्थापन झाल्यापासून केवळ…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आणि ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती…

रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री

मुंबई,: राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात…

राष्ट्रीय आमदार संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे- राज्यपाल रमेश बैस

मुंबई,: देशात पहिल्यांदाच सर्व आमदार एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. अशा…

वीजेपासून बचावासाठी संजीवनी; संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’ !

खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा…