• Fri. Apr 26th, 2024

Month: May 2023

  • Home
  • चार वर्षात चार पॉवरबाज स्टंट, महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस शरद पवार

चार वर्षात चार पॉवरबाज स्टंट, महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ शांत झाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यांचे पुतणे अजित पवार…

अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

माथेरान – युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यमाशी चर्चा केली. महाविकास आघाडी ही…

थेट विश्वास नांगरे पाटलांचा मेसेज आलाय म्हणून हुरळून जाऊ नका!

सायबर गुन्हेगार नवनवे मार्ग अवलंबून फसवणूक करीत आहेत. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे…

शेतमजुराच्या मुलाची कमाल, तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकलं,संस्कृतमध्ये टॉपर बनला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका शेतमजुराच्या मुलानं १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकत संस्कृतमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक…

सततचा अवकाळी पाऊस मान्सूनच्या मुळावर उठला! हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली चिंता गंभीर

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडी जाणवली नाही. थंडी कधी आणि…

“शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प…

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन…

“रीड लातूर” कडून आयोजित बेस्ट रीडर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

“रीड लातूर” कडून आयोजित बेस्ट रीडर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग. विजेत्या १३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वितरण लातूर :– वाचन…

नागपूरला मिळाले नऊ कोटी, फडणवीसांचा जिल्हा वगळल्याने कॉंग्रेसने केले होते आंदोलन !

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भासह नागपूर जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण…