• Sat. Apr 27th, 2024

Month: August 2023

  • Home
  • महाराष्ट्रात पावसाने तब्बल 123 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, सर्वात कमी पाऊस

महाराष्ट्रात पावसाने तब्बल 123 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, सर्वात कमी पाऊस

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाच्या वेशीवर आहेत. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी…

अचानक मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव…

मंत्रालयाच्या आवारात आज अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला, त्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या काचाही फुटल्या. अचानक झालेल्या या दगडांच्या…

पैसे नसतील तर सांग, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो आणि तुला देतो, बच्चू कडू सचिनविरोधात आक्रमक

मुंबई : प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. भारतरत्न पुरस्कार असलेल्या…

गुड न्यूज,सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, IMD चा नवा अंदाज, राज्यासह मराठवाड्याला दिलासा

मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत.…

मोदी सरकार, बोलवले संसदेचे विशेष अधिवेशन; एक देश-एक निवडणूक की अजून काही…

नवी दिल्ली: केंद्रीतील मोदी सरकारने पुन्हा एकदा असा एक निर्णय घेतला आहे ज्याने सर्वांना अश्चर्याचा धक्का बसले. काही दिवसांपूर्वी संसदेचे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर:OBC आरक्षण सुनावणीला वर्षभरापासून SC मध्ये तारीखच मिळेना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च…

नामांतराच्या याचिका निकाली:औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर आता 4 -5 ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा तथा महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नसल्याचे स्पष्ट करत…

राहुल गांधींचा आरोप- देशाचा पैसा बाहेर पाठवला जातोय:हा पैसा कोणाचा? ज्यांच्यावर आरोप आहेत ती व्यक्ती पीएम मोदींच्या जवळची

राहुल गांधी यांनी विदेशातील वृत्तपत्रांचा हवाला देत अदानींच्या गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात पारदर्शकता असणं गरजेचं आहे. पण तसे…

मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण – मंत्री संजय बनसोडे

मुंबई : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात…

देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण शिर्डी, दि. ३१ (उमाका वृत्तसेवा) :- देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे.…