• Sat. Apr 27th, 2024

Month: September 2023

  • Home
  • शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील होऊ द्या चर्चा

शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील होऊ द्या चर्चा

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील होऊ द्या चर्चा या अभियानासाठी नेमण्यात आलेले…

अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या शाखेच्या वतीने नेत्ररोग तपासणी संपन्न

अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या गुऱ्हाळ.शाखेच्या वतीने नेत्ररोग तपासणी संपन्न निलंगा. अशोकराव पाटील मित्र मंडळ गुऱ्हाळ शाखेच्या व नवतरुण गणेश मंडळ…

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये  सामाजीक जाणिवा निर्माण करते – सुधाकर देशमुख

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजीक जाणिवा निर्माण करते – सुधाकर देशमुख निलंगा: राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवेचे भान निर्माण…

शेतकऱ्यांचे हित जपत सर्वाधिक भाव मांजरा साखर कारखान्याने दिल्याने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडली-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

शेतकऱ्यांचे हित जपत सर्वाधिक भाव मांजरा साखर कारखान्याने दिल्याने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडली सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने मांजरा कारखान्याची…

राहुल गांधींनी भाजपला घेरले : ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून हल्लाबोल

भाजप 10 वर्षांपासून सत्तेत असून, केंद्रातील 90 अधिकारी सरकार चालवत आहेत. या 90 अधिकाऱ्यांपैकी किती ओबीसी आहेत ? ओबीसींची लोकसंख्या…

2024 नव्हे तर 2029 पर्यंत एकाच वेळी निवडणुका होऊ शकतात…

22वी विधी आयोगाची बैठक 27 सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये वन नेशन-वन इलेक्शनची चर्चा झाली. राज्य विधानसभांचा कार्यकाळ वाढवून किंवा कमी…

आम्हाला सरकारचा निकष मान्य नाही:मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 5 हजार कुणबी नोंदी खूप झाल्या, मनोज जरांगे यांची भूमिका

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी…

7 ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार 2000 च्या नोटा:RBI ने जारी केले नवे सर्कुलर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा इतर नोटांसोबत बदलण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत…

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या  स्वप्नानातील स्वच्छ भारत उभा रहातोय…

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नानातील स्वच्छ भारत उभा रहातोय.. महात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला.…

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली ▪️ आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर…